placeholder

उत्तरायण सुरु झाले, दिनचर्या बदला

उत्तरायण सुरु झाले
दिनचर्या बदला
– डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
=====================
भारतीय कालगणनेनुसार सहा ऋतूंचे एक वर्ष असते. तीन-तीन ऋतूंचे दोन गट केले असता त्याला “अयन’ असे म्हणतात. अर्थातच संपूर्ण वर्षात दोन “अ…

placeholder

तिळगूळ का खायचा

तिळगूळ का खायचा?
(डॉ. श्री बालाजी तांबे)
थंडीने गारठून टाकणाऱ्या हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍…

placeholder

आरोग्य दीपावली

दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली …

placeholder

थंडीतील उपचार - मसाज

निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून “बाह्यस्नेहन’ रोजच्या दिनक्रमात अं…

placeholder

उबदार अभ्यंग -1

केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

थंडीच्या …

placeholder

उबदार अभ्यंग -2

आपल्याला ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासा…